देणगी
राज्य पदाधिकारी
जिल्हा पदाधिकारी
नवीनतम कार्य
सध्याची कार्य

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील 350 स्वच्छता कामगारांची फसवणूक

कोकण भवन मिनी मंत्रालय मधील कामगारांचा १० वर्षा नंतर विजय

" डॉ. बाबासाहेब आंबेडकर " हे नाव मंत्रालयात गुंजले.

संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकरी विकास महामंडळ येथील कामगारांच्या समस्या सोडवताना जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे

सुप्रसिद्ध मंदिराच्या व्यवस्थापकांची पोल खोल आणि कामगारांची पिळवणूक

महाराष्ट्र पोलीस दलाची डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेत हाक

मिनी मंत्रालय म्हणजेच कोकण भवन येथिल कंत्राटी कामारांना कंत्राटदार गेली 8 वर्षा पासून फसवणूक

मा. शंभूराजे देसाई साहेबांसोबत चर्चा

कोकण विभाग (बेलापूर) मधील सफाई कामगारांच्या समस्याची दखल घेत

इंडियन सोशल मूव्हमेंट अध्यक्षा - आयु सविता ताई कदम यांच्या रायगड जिल्ह्यातील युवा जोडो अभियानात पाहूणे म्हणून उपस्थिती,

महाराष्ट्र उद्योजकता मंडळ यांची भेट

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत व्यावसायिक शिक्षण मंडळाचे महाराष्ट्रातील १२०० शिक्षकांच्या मागील आठ ८ वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्याचा विषय डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेत.

जळगाव जिल्ह्यातील माथाडी व असंरक्षित कामगारांचा विषय जळगाव जिल्हा अध्यक्ष विशाल सरवडे यांच्या हातात

सुपरमॅक्स ब्लेड कंपनी ( ठाणे ) च्या २५०० कामगारांची डॉ बाबासाहबे आंबेडकर कामगार सेनेत धाव

बेस्ट बस सेवेतील कंत्राटी कामगारांना सेवेत परत घेण्यासाठी व पर्मनंट करण्यासाठी

कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे अध्यक्ष अक्षय अशोक साळवे

आय आय टी मुंबई पवई च्या ५०० सफाई कामगारांच्या मागण्या संदर्भात आय आय टी मुंबई पवई च्या कुलसचिव गणेश भोरकडे यांच्या सोबत चर्चा

आमच्याबद्दल

वाढती लोकसंख्या, औदयोगिकरणामुळे कृषिक्षेत्रातून कामगारांचे औदयोगिक केंद्रांकडे स्थलांतर, शहरांची वाढ व बदलते कौटुंबिक जीवन, या सर्व कारणांमुळे मानवी जीवनमानाविषयीच्या कल्पनांमध्ये आमूलाग्र  बदल घडून आला. वैज्ञानिक व वैदयकीय क्षेत्रांतील लक्षणीय प्रगतीमुळे ज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. उत्पादन वाढले, उदयोगधंदे विस्तारले, आरोग्यविषयक सुविधा व रोगप्रतिबंधक उपाय उपलब्ध झाले; मात्र या प्रगतीचा समाजातील सर्व स्तरांना समान फायदा झाला नाही. वास्तवात, सर्वसामान्य जनतेला, विशेषत: कामगार वर्गाला यथार्थ साधनसामग्री, योग्य वेतन, अन्नपुरवठा, निवारा, शिक्षण व सुरक्षा या सुविधा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे समाजातील कामगार वर्ग हा शोषितचं राहिला कंपन्या मोठ्याझाला आणि कामगार गरीबच राहिला, उद्योजकाचा मुलगा बाहेरगावी जाऊन शिक्षण घेऊ लागला आणि आपल्या कामगाराच्या  मुलाला साधं शिक्षण पूर्ण नाही करता आलं, कारण बहिणीचं लग्न आहे वडील कुठे कुठे खर्च करणार, परत तो कामगाराचं राहिला, हाच तोच कामगार ज्याने भारताला आर्थिक दृष्ट्या प्रबळ केलं, परंतु स्वतःला स्वतःच्या  घराला प्रबळ करू शकला नाही, त्याचं एका कामगाराचा मुलगा आहे मी. आज आपण इथे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा कामगार वर्गाला सर्व सुख सुविधा तसेच शासनामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजना किमान वेतन, PF, ESIC, Graduty, Leaves, Bonus, महिलांना समान काम का समान वेतन, महिलांना प्रसूती वेतन अशा अनेक योजनांचा लाभ मिळवून देणे. तसेच मालकाकडून होणाऱ्या पिळवणूकीच्या विरोधात कामगारांची मदत करू  व त्यांना न्याय मिळवून देवू

READ MORE
अध्यक्षांचा संदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार सेने मार्फत अध्यक्ष - अक्षय अशोक साळवे हे समाजातील दुर्बल व कमकुवत कामगारांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा. आधीच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता व न्याय, ही मूल्ये सर्वोदयाच्या मोहिमेतून प्रचलित केली ‘‘ सर्व व्यक्तींना व त्यांच्या श्रमांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे ,’’ हा सर्वोदयाचा अर्थ आहे. व्यक्तीचे कल्याण हेच समष्ठीला उत्कर्षाच्या मार्गाकडे नेते, हा संदेश त्यांच्या तत्त्वज्ञानाचाच गाभा आहे. बौद्ध धर्मात दया, करूणा व अहिंसा या तत्त्वांचे पालन करून मानवाच्या दु:खांचे निवारण करावे, हा संदेश गौतम बुद्धाने दिला.

आमचे ध्येय

कामगारांचे अधिकार

सामाजिक कामगार कायदा

सामाजिक कल्याण

मानवी हक्क

महिला संरक्षण कायदा

Youtube Videos
गॅलरी
प्रशस्तिपत्र